संविधान प्रत्येकाच्या जगण्याचा भाग बनावा – राजवैभव
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: ७५ वर्षात संविधानाचा गाभा व मूल्य याचा आशय अजून लोकांपर्यंत पोहोचलेला नाही.संविधान हा सर्वसामान्यांच्या जगण्याचा भाग बनला तसेच ते केवळ ऐकले नाही तर बोलले गेले तरच ते लोकांपर्यंत पोहोचेल.असे मत महाराष्ट्र…