एम ई पी एल सारखे उद्योग गरजेचे — शरद पवार
प्रवीण गायकवाड
शिरूर: एका कारखान्यामुळे जमिनीचा पोत खराब झाला,पाण्याचे स्त्रोत खराब झाले,ग्रामस्थांना कॅन्सर, किडनी आदी आजार जडले.यामुळे प्रभावीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.असे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार…